जी माणसे हवीशी वाटतातती कधी भेटत नाहीजी माणसे नकोशी वाटतातत्यांचा सहवास संपत नाहीज्यांच्याकडे जावेशे वाटतेत्यांच्याकडे जायला जमत नाहीज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटतेत्यांच्याकडे जावेच लागतेजेंव्हा जीवन नकोसे वाटतेतेंव्हा काळ संपत नाहीजीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळतेजेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतोतेंव्हा काळ संपलेला असतोनशीब हे असच असतेत्याच्याशी जरा जपून वागाव लागततिथे कोणाचेच चालत नाहीजिकडे नेईल तिकडे जावेच लागत ....
No comments:
Post a Comment